Posts

*|| हे काय केले मानवा ||*

Image
आई म्हणून जन्म दिला तुला, लहण्यापासुनी मोठे तुला केला मानवा मोठे होऊनी केले प्रदूषित मला मानवा, हे काय केले मानवा अमृत म्हणूनी पाठविले पाणी, त्याला तू प्रदूषित केले मानवा हे काय केले मानवा जगण्यासाठी पवन दिला तुला, त्याला तू प्रदूषित केले मानवा हे काय केले मानवा  मित्र म्हणूनी वृक्ष दिला तुला, त्याला कापुनी प्रदूषणाला वेग दिला मानवा हे काय केले मानवा मला जगविण्यासाठी झाडे लावा, एक मिळुणी काम करा, मला एक नवीन जीवन द्या मानवा हे करा मानवा, हे करा ।। -  तेजस शेळके 

*पूर्णस्वातंत्र्य मिळणे बाकी आहे!*

Image
          आज दि. 15 ऑगस्ट, ठिक 74 वर्षां पहिले आपल्याला 200 वर्षांच्या ब्रिटिश शासनाच्या गुलामीतुन सुटका जबरदस्तीने मिळवून घेतली. काळ बदलतं गेला आणि आपला देश निरंतर प्रगतीच्या मार्गावर समोर जातं राहिला, आज तर आपला देश महासत्ता असेलेल्या देशांशी बरोबरी करीत आहे.               पण जेव्हा डिसेंबर, जानेवारी महिन्यांमध्ये घडलेल्या JNU, जामिया मिलिया इस्लामिया सारख्या राष्ट्रीय विश्वविद्यालयांवर हल्ले , CAA, NRC, सारख्या कायद्यांवरून वाद, दंगे होतात त्याचे संपूर्ण देशात पडसाद उमटतात आणि अशानेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान झुकली जाते, हे फार निंदनीय आहे. असा प्रसंग इंदीरा गांधींच्या कालखंडात झालेल्या आणीबाणीची आठवण देतो.           एक आश्चर्य वाटते की, स्वातंत्र्य मिळवून 74 वर्षे झाली तरीही काही बाबतींत आपण आजही बांधले गेले आहोत. जसे मीडिया (Media), खोट्या जाहिराती व बातम्या(Fake News), असहिष्णुता(Intolerance), वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव(Lack of Scientific Attitude), घराणेशाही(N...

ओ "स्त्री" कल आना...

Image
( शीर्षक जरी राजकुमार राव यांच्या चित्रपटाचे असले तरी स्त्रियांसाठीची परिस्थिती मात्र सारखी आहे...) काही दिवसांपूर्वीच भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थातच इस्रो कडून चांद्रयान-३ चे यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आले. ही बातमी भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी गौरवाची बाब आहे. ही गोष्ट दर्शविते की, भारत वैज्ञानिक दृष्ट्या गरुड झेप घेत आहे. विशेषतः यात महिलांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि महिलांची एक टीम यातील महत्वाचा भाग म्हणून काम पाहत आहे. देशभरात या टीमचे खूप कौतुक झाले, कानाकोपऱ्यातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. तर काहींनी व्हायरल झालेल्या फोटोचे इतकं बारकाईने निरीक्षण केलं की, त्या शास्त्रज्ञांनी काय घातलं आहे? नथ, मंगळसुत्र घातलं की नाही? केसांना गजरा लावला की नाही? आणि सगळे प्रॉडक्ट इन्स्पेक्शन केल्या नंतर ह्या स्त्रियांना " संस्कारी " असण्याच सर्टिफिकेट देण्यात आले. मला त्यांच्या पेहराव्याचा काहीही त्रास नाही आणि कुणाला तो नसावाही, जो तो त्याचा वैयक्तिक प्रश्न.  बरं ही सर्टिफिकेट वाटणारे तीच लोकं आहेत ज्यांनी सावित्रीबाईंना दगडी मारून त्यांच्या चळवळील...

सत्ता की बाजी: नेताओं की दौड़

Image
मत कहो, आकाश में  कोहरा घना है, यह किसी की व्यक्तिगत आलोचना है । सूर्य हमने भी नहीं देखा सुबह से, क्या करोगे, सूर्य का क्या देखना है । इस सड़क पर इस क़दर कीचड़ बिछी है, हर किसी का पाँव घुटनों तक सना है । पक्ष औ' प्रतिपक्ष संसद में मुखर हैं, बात इतनी है कि कोई पुल बना है रक्त वर्षों से नसों में खौलता है, आप कहते हैं क्षणिक उत्तेजना है । हो गई हर घाट पर पूरी व्यवस्था, शौक से डूबे जिसे भी डूबना है । दोस्तों ! अब मंच पर सुविधा नहीं है, आजकल नेपथ्य में संभावना है । दोस्तों, दुष्यंत कुमार जी की यह मेरी प्रिय कविता। आज या सौ साल बाद भी,जब भी किसी मतदाता को सतर्क करना हो यह कविता उतनी ही प्रखर रूप से पढी जाएगी।  जरा सोचिए, यदि आपने किसी मॉल से घड़ी खरीदी है और वह घर लाते ही खराब हो गई और आप दूसरे ही दिन उसे बदलने मॉल जाते हो, पर वहाँ आपको वह दुकान दिखाई ही न दे तो या यूं कहो की दुकान का मालिक ही फरार हुआ तो?   आजकल ऐसा आलम हर जगह देखने को मिलता है। जिसे देखो वह ज़िम्मेदारियों से भागता नजर आता है, मानो जिंदगी कम, दौड़ ज्यादा हो। हर एक इंसान, चाहे वह किसी स्कूल का मास्टर हो, ...

संपायचंय? NEET करा...!

Image
MBBS आणि मेडिकल क्षेत्रातील विविध कोर्सेसमध्ये प्रवेशासाठीची Pre Entrance Test - NEET चा नुकताच निकाल जाहीर झाला. अनेकांना यात यश मिळाले, काहींनी तारेवरची कसरत करूनही अपेक्षेप्रमाणे निकाल आलेला नाही.  ज्यांचं Selection नाही झालं तर त्यांनी जीव द्यायचा का? आकडेवारी तरी हेच दर्शविते, तरुणांमध्ये खासकरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अभ्यार्थ्यांमध्ये हे प्रमाण वाढत आहे. NCRB (राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्यूरो) च्या अहवालानुसार, 2020 मध्ये 12,526 तर 2021मध्ये 13,089 विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवले. 2022 वा 2023 मध्ये हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. काल-परवाच, कोटा राजस्थानातून 5 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी आली. आत्महत्या करणाऱ्या तरुणांत फक्त NEET चेच नाहीत तर 12वी, JEE, MPSC, UPSC सारख्या इतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थीही आहेत. अगोदरच भारत हा Brain Drain ( देशातील उच्च प्रशिक्षित लोकांचे इतर देशात स्थलांतर) सारख्या परिस्थितीला तोंड देतोय, आणि तरुण समजल्या जाणाऱ्या भारतात अशा घटना वाढत असेल तर ही देशाच्या भविष्यासाठी धोक्याची ...

दुरावा

Image
अगोदर मी फक्त मी होतो, कालांतराने आपल्यांनी मला आपलस केलं हो तसचं जसं हरवलेल्या लेकराला माय कुशीत घेते. . . . पण शेवटी, शामची आई पण शाम पासून लांब गेलीच होती ना...!                         ... मानसाला समर्पित   ~  तेजस शेळके 

From Waste to Worth: India's Journey towards Circular Plastic Economy

Image
The management of plastic waste is a pressing concern for India, as the country grapples with the significant environmental and health hazards posed by uncontrolled plastic waste disposal. A circular economy approach can be an effective solution to this problem, as it promotes the reduction, reuse, and recycling of plastics, leading to a sustainable and resilient waste management system. As the great Mahatma Gandhi once said, "Earth provides enough to satisfy every man's need but not every man's greed." It is our responsibility to ensure that our actions do not harm the planet and its inhabitants. With this in mind, India has launched several initiatives to promote plastic waste management for the circular economy. One such initiative is the Swachh Bharat Abhiyan, which aims to make India clean and free of litter and plastic waste by 2022. According to a report by the Central Pollution Control Board (CPCB), India generates around 26,000 tonnes of plastic w...